महामार्ग क्र. २११ च्या औरंगाबाद ते तेलवाडी दरम्यानच्या ८७ किमी पट्ट्याचे चौपदरीकरण करण्याच्या सुमारे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी मंजुरी मिळाली. ...
आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता ...