महाराष्ट्र शासनाने जनतेचे हित लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी लागून केली. या निर्णयाला तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
गेल्या डिसेंबर महिन्यात येथील रेल्वेपुलाच्या खाली एका अस्वलाने पिलांना जन्म दिला होता. ही दोन्ही पिले सध्या सुखरुप असल्याची माहिती आहे. ...
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरु असलेला इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम प्रशासन प्रभावीपणे राबवित आहे. ...
काही दिवसापूर्वी प्रसूत होऊन एका मुलास जन्म देणाऱ्या एका विवाहितेने माहेरी घराशेजारील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे हाकून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही शासनाची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते. ...
येथील नगरपालिका प्रशासनाने शहरातीलअंतर्गत रस्ते रुंदीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. ...
शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व्हावेत या उदात्त हेतूने ध्येय वेडे असलेल्या.. ...
प्रत्येक घटकांनी आपले कर्तव्य व जबाबदारी समजून संस्था कशी मोठी होईल, याचा विचार केला पाहिजे. ...
रखरखत्या उन्हामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. ...
राज्य महामार्ग परिवहन मंडळाद्वारे नव्याने तिकीट काढणारी यंत्रणा बसच्या वाहकाकडे देण्यात आले. ...