तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या. ...
जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे. यासाठी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात यावे, ...
हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे. ...
आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. ...
अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मोठे मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत. ...
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पानसोली गावातील रिंगरोड बदलण्याचा घाट’ या वृत्ताची दखल घेत तहसीलदार व जलसंपदा विभागाकडून रिंगरोडची पाहणी करण्यात आली ...
पावसाळा १५ दिवसांवर आलेला असताना शहरात इंद्रायणी नदीपात्र आजही जलपर्णीने भरलेले आहे. ...
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे ...
राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी थंड हवेच्या ठिकाणी दौऱ्यावर जात असल्याचा शिवसेनेकडून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निषेध करण्यात आला ...