मे महिन्यात तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांचा खाली उतरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना मुंबईकर घामाघूम होत आहेत. ...
रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांकडून पान किंवा गुटखा खाऊन थुंकले जाते आणि अस्वच्छता पसरविण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ)ही कारवाई केली ...
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन रेल्वे स्थानकात प्रवाशांची तिकीट मिळवण्यासाठी त्रेधातिरपीट होत आहे. एकच तिकीटघर असल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढून ट्रेन ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही ...
धरमतर ते बेलापूर खाडी असे ५१ किमी अंतर अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पार करणाऱ्या नवी मुंबईतील वेदांत सावंत आणि राज पाटील या दोनही चिमुकल्या जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला ...
खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. ...