केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे. ...
पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांवरील पन्हाळींकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बहुसंख्य रस्त्यांना आता ती व्यवस्थाच राहिलेली नाही. काँक्रीटच्या काही रस्त्यांवर ती व्यवस्था नव्याने केली असली ...
मागील काही दिवसांपासून शहरातील डेंगी या आजाराला कारणीभूत असणाऱ्या एडीस इजिप्ती या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र शहरात आहे. हा डास चावल्याने होणाऱ्या डेंगीच्या रुग्णांतही वाढ होत आहे ...
पीएमपीच्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणाऱ्या १०० बस खरेदी करून त्याचे मोबाईल टॉयलेट व्हॅनमध्ये रूपांतर करण्याच्या सभागृह नेते शंकर केमसे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने ...
मुंबईतील ज्येष्ठ नागरिक प्रचंड तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत मुंबईतील २ हजार ५६९ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू हा ...
गेली ५४ वर्षे एकत्र कुटुंबाप्रमाणे राहणारे अंधेरी येथील विजयनगर सोसायटी आदर्श सोसायटी आहे. गुण्यागोविंदाने राहण्यासोबतच येथील रहिवासी पर्यावरणपूरक प्रकल्पही राबवतात. त्यामुळे अंधेरीतील ...
महात्मा गांधी म्हटले की आताच्या पिढीला ‘मुन्नाभाई’मधले ‘बापू’च आठवतात. आताची पिढी महात्मा गांधींच्या विचारापासून दुरावली आहे, त्यामुळे गांधींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचतच नाही. ...
शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या ...