जागतिक स्थरावर हवामानात मोठ्याप्रमाणात बदलत होत असून, भारतात त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या वर्षी राज्यात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ...
अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते आहे. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. ...
बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ...
पारनेर : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात लढा उभारलेल्या ‘आप’ च्या अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ...
अहमदनगर : तालुक्यातील विळद येथे गुप्तधन मिळविण्यासाठी जादूटोणा करून वाड्याची खोदाई करणाऱ्या पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी वाड्यावर छापा टाकून अटक केली. ...
राहुरी : तनपुरे कारखान्याची निवडणूक बिनविरोधसाठी आपण अखेरपर्यंत प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. आता त्यात अडथळा नको म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...