सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई टोमॅटो उत्पादक ...
महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत. ...
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महापालिका निवडणुकीच्या युद्धभूमीवर लढण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी आपले सेनापती निश्चित केले असून आता आपले सैन्य घेऊन ते तुंबळ ...
सोशल मीडियावर मुस्लिम धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने भिवंडी तसेच पडघा-बोरिवली येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत आक्षेपार्ह ...
डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या फेजमधील सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याची नोटीस बजावली ...
वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी ...
महिलेच्या खोट्या तक्रारीवरून पतीला अडकवण्याचा प्रयत्न कोपरखैरणे पोलीस करीत असल्याचा आरोप गुन्ह्यात अटक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने केला आहे. शिवाय पतीच्या ...
दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम ...
दास्तान, चिर्ले, करंजाडे टोलनाके बंद केल्याने बेरोजगार झालेल्या ३०० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांनाच ...
मुंबई सेंट्रल येथील यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व संगणकीय ...