गेले सहा महिने खंडित झालेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ पुन्हा रंगणार आहेत. सलग १३ महिने सुरू असलेला हा उपक्रम सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर नव्या जोमाने, दर्जेदार वक्त्यांच्या उपस्थितीत सुरू ...
कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली ...
आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणे, फेरनिविदा मागवणे, निविदा मागे घेणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ...
माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत ...
खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे. ...