औरंगाबाद : उन्हाळी सुट्यांमध्ये जि.प. शाळांमध्ये खिचडी शिजली पाहिजे. किमान २ मे ते १५ जून या ३९ दिवसांमध्ये सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द्या, असे शासनाचे आदेश आहेत; ...
औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या परिसरात एक सुंदर ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी युद्धपातळीवर आराखडा तयार करण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : जालना रोडवर महापालिकेच्या जागेवर पक्की दुकाने बांधून वर्षानुवर्षे हजारो रुपये भाडे वसूल करणाऱ्या मालमत्ताधारकांवर मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. ...
औरंगाबाद : सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. टाकळकर यांच्या नावाखाली एका भामट्याने फर्निचर विक्रेत्यास गंडा घातला. २४ हजार रुपयांची अंगठी आणि रोख नऊ हजार रुपये, असा ३३ हजारांचा ऐवज घेऊन भामट्याने पोबारा केला. ...
केईएम रुग्णालयातील परिचारिका डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षे अरुणा शानबाग यांची शुश्रूषा केली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा यांनी केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्र ४ मध्ये अखेरचा श्वास घेतला होता.अरुणा शानबाग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णा ...
केईएम रुग्णालयातील परिचारिका डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षे अरुणा शानबाग यांची शुश्रूषा केली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा यांनी केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्र ४ मध्ये अखेरचा श्वास घेतला होता.अरुणा शानबाग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णा ...