त्रिपुरा उच्च न्यायालयाने कर्मचारी व सेवानिवृत्तांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याच्या दिलेल्या आदेशाला त्रिपुरा सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. ...
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी आपल्या २००८ च्या काळातील आठवणींना उजाळा देताना स्पष्ट केले की, गव्हर्नर म्हणून तो काळ आपल्यासाठी अग्निपरीक्षेसारखा होता ...
औरंगाबाद : पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मागणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : हसत खेळत गणित शिकण्याच्या मलेशियाच्या ‘आय-मॅथ’ या अभिनव पद्धतीचा अनुभव उत्साही बालके आणि त्यांच्या पालकांनी यलो डोअरच्या नंबर कार्निव्हलमध्ये रविवारी घेतला. ...
अनुदानापोटी होणाऱ्या खर्चात २२ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा सरकारचा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचा निष्कर्ष नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) काढला ...