मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचे हुकमी एक्के म्हणजे खबरी. तथापि, पोलिसांची जवळीक असल्याचा फायदा घेत, हेच खबरी आता खंडणीखोर बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ग्रँटरोड येथे समोर आले ...
राज्यासह देशात गाजावाजा करत, २०१० साली शिक्षण हक्क कायद्याला सुरुवात झाली. मात्र, मुंबई महानगरपालिकेनेच या कायद्याला कचऱ्याची टोपली दाखविल्याचे वास्तव उघडकीस आले आहे ...
‘लोकमत संस्काराचे मोती’ या उपक्रमांर्तगत २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांचा गुणगौरव, तसेच पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सानपाडा येथे मोठ्या उत्साहात ...