निवडणूक काळात मतदारांना चरणस्पर्श करून मतांची भीक मागणारे उमेदवार विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करतात हे सर्वज्ञात आहे. ...
विकासाचे चॉकलेट जनतेसमोर टाकले, की जनता ते चघळत बसते. इतर गोष्टीवरून तिचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा सोपा मार्ग आहे आणि कोणतेही सरकार असे जादूचे प्रयोग करीत असते. ...
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस लोढा समितीतर्फे बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची शिफारस केली ...