राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला ...
जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर ...
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी चांगले डॉक्टर्स तयार व्हावेत यासाठी मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालयाने पुढाकार घेतला असून १२० डॉक्टरांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत अर्थात पहिल्या तीन तिमाहींत नफ्यापासून वंचित राहिलेल्या भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर शेवटच्या तिमाहीत अखेर नफ्याची मोहर ...
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीही सोने सराफा बाजारात चमकले नाही. १० ग्रॅ्रममागे ते २५० रुपयांनी स्वस्त होऊन ३०,१०० रुपयांवर आले. ...
शेअर बाजारात सोमवारी तेजीचे दर्शन झाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६0 अंकांनी उसळला, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,८00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला. ...
गेल्या महिन्यात शेअर बाजारात झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड योजनांनी खरेदीचा सपाटा लावला असून, प्रामुख्याने खरेदीचा कल हा इक्विटी योजनांत असल्याचे दिसून आले आहे ...
वाहनधारकांना टोल भरण्यासाठी रांगेत तिष्ठत राहण्याची आता गरज नाही. टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वळती करुन घेण्याची इलेक्ट्रॉनिक्स टोल सिस्टीम (इटीसी)राज्यातील राष्ट्रीय ...
ई-कॉमर्स, अन्नप्रक्रिया आणि विपणन क्षेत्रांमधील थेट विदेशी गुंतवणुकीला(एफडीआय) रा.स्व.संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने(एसजेएम) जोरदार विरोध दर्शविला आहे. ...