उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेर गेलेल्या मुंबईकरांसाठी ही सुट्टी महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. कांजूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या अवघ्या ६ तासांत १६ घरफोड्यांच्या सत्राने एकच खळबळ उडाली आहे ...
‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती ...
रेल्वेच्या नव्या नियमानुसार नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांआधीच सुरू करण्यात आले. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांनी या सेवेला तुफान प्रतिसाद दिला ...
राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती मिळवून संघ मुख्यालयात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे ...