गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणाची उंची अद्याप निश्चित झालेली नाही. सिरोंचा तालुक्यातील क्षेत्र बुडीत ठरणार असल्याने स्थानिक संभ्रमावस्थेत असण्याबरोबरच चिंतितही आहेत. ...
हुंड्यावरून वाढलेल्या वादामुळे विभक्त झालेल्या या पती-पत्नीने केवळ मुलाच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले आहे. न्यायालयानेही त्यांच्या पुनर्मीलनाला हिरवा कंदिल दाखविला आहे. ...
राज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ख्याती होती. मात्र, यंदा नियोजनातील ढिसाळपणामुळे इचलकरंजी, कोल्हापूर शहरात काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ...
उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेर गेलेल्या मुंबईकरांसाठी ही सुट्टी महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. कांजूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या अवघ्या ६ तासांत १६ घरफोड्यांच्या सत्राने एकच खळबळ उडाली आहे ...
‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती ...