उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्या ...
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करणे शक्य आहे का, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने औरंगाबाद व मुंबई येथे झालेल्या ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यशास्त्रातील बी.ए. आणि एम.ए. या पदव्यांच्या खरेपणाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर शंका उपस्थित केली असून, मोदी खरंच बी.ए. झाले ...
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे. ...
देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने ...
हेलिकॉप्टर प्रकरणावरून बुधवारी राज्यसभेत जी चर्चा झाली, ती कशी निव्वळ आरोप-प्रत्यारोपाची धुळवड होती, ते त्याच दिवशी मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपा-सेना युतीने ...
एकेकाळी बंगळुरूत ज्यांचे मोठ्या मानाने नाव घेतले जात असे ते मिर्झा इस्माइल आता बंगळुरूवासीयांच्या विस्मरणात गेले आहेत. त्यांनी म्हैसूर आणि जयपूर या दोन्ही राज्यांचे दिवाणपद ...
अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याच्या आशयाच्या, अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत क्रेग हॉल यांच्या वक्तव्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. ...