अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़ ...
महानगरातील वाढत्या उष्म्याचा फटका शनिवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी आलेल्या पाच तरुणींना बसला. कांजूरमार्ग महामार्गावर ८०० मीटर धावण्याची चाचणी सुरू ...
अहमदनगर : वाहतूक कोंडी ही शहरातील नित्याची बाब पुसून टाकण्याच्या दृष्टीने महापालिकेने पाऊल उचलले आहे. नगर शहरात पुन्हा एकदा नव्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़ ...
औरंगाबाद : संविधानाच्या १४ व्या कलमाची खूप चर्चा होते; परंतु कलम १३ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जुनाट रूढी- परंपरा व ग्रंथ बेकायदेशीर ठरविल्या आहेत. ...
गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत ...
उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली ...
औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीमधून आज आठ सदस्य निवृत्त झाले. विद्यमान सभापती दिलीप थोरात यांच्यासह आठ सदस्यांच्या ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या उचलण्यात आल्या. ...