गेली ५४ वर्षे एकत्र कुटुंबाप्रमाणे राहणारे अंधेरी येथील विजयनगर सोसायटी आदर्श सोसायटी आहे. गुण्यागोविंदाने राहण्यासोबतच येथील रहिवासी पर्यावरणपूरक प्रकल्पही राबवतात. त्यामुळे अंधेरीतील ...
महात्मा गांधी म्हटले की आताच्या पिढीला ‘मुन्नाभाई’मधले ‘बापू’च आठवतात. आताची पिढी महात्मा गांधींच्या विचारापासून दुरावली आहे, त्यामुळे गांधींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचतच नाही. ...
शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या ...
सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश डोळ्यांसमोर येतो. देशाचा सर्वांत उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागाची आठवण येते. पण खेड तालुक्यातील होलेवाडी ...
वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनाचेच काम करावे, गर्दीच्या वेळी दंड, पावत्या करण्याऐवजी वाहतूक सुरळीत कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, वॉर्डनने वाहने अडवू नये, कामकाजात कसलाही हस्तक्षेप ...
जनता शिक्षण संस्थेचे शाळा सोडल्याचे सहा बनावट दाखले जप्त केल्याची कारवाई सांगवी पोलिसांनी बुधवार (दि. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास जुनी सांगवीतील माकन चौक येथे केली आहे. ...
पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून, पूरस्थिती आणि पूरनियंत्रणासाठीच्या उपाययोजन केल्या असून, त्यासाठीचे कक्ष एक जूनपासून कार्यरत आहेत. ...
जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली असून, जिल्ह्यात पावसाने २४६.३२ मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे ...