काजूपाडा येथील हिमेश उर्फ मोनू विकास चौधरी या साडेतीन वर्षाच्या बालकाची हत्या त्याचे चुलत आजोबा वासुदेव चौधरी (५७) यांच्या सांगण्यावरून केल्याचे उघड झाले आहे. ...
राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढणारा उकाडा याचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झाला असून बºयाच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले ... ...
महापालिका प्रशासन व खाजगी शिक्षण संस्थांच्या उदासीनतेमुळे शहरात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना चांगल्या शाळेतील प्रवेशापासून ...
शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील नगरपंचायतीवर नगरसेवक व नागरिकांनी मोर्चा काढला. ...
राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट ...
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीची थेट केंद्रानेच गंभीर दखल घेतल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती व शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट ...
परिवहन विभागाचा तोटा वीज ग्राहकांच्या बिलातून वसूल करण्याचा नियम आणखी काही वर्षे सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतल्यामुळे वीज ग्राहक भविष्यात टाटा कंपनीकडे ...