औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत. ...
पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे; परंतु विभागात पडलेला पाऊस हा आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमीच आहे. ...
कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. ...
आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून ...