लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच २०१६ हे वर्ष लोकमान्यांचे ...
म्हाडाच्या ९७२ घरांसाठी शनिवारी अखेर रात्री नऊवाजेपर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर अर्जदारांची संख्या दिड लाखांच्या पुढे पोहचली असून, अनामत रक्कम ...
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) कार्यकारिणीचा कालावधी मेमध्ये संपूनही सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. निवडणूक घेण्याऐवजी सरकार हा कारभार एका ...
जागेच्या अभावाचे कारण देत अभ्यासक्रम बंद करणे आणि विकासच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फी उकळणे; याविरोधात एल.एस. रहेजा महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल ...
मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत पहिले पत्र महापौरांनी दिले होते. आम्ही पैसे खाणारे असतो तर हे पत्र त्यांनी दिले असते का? रस्ता, नालेसफाई घोटाळा किंवा आणखी काय काय वाट्टेल त्याची ...
मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान विंडीज संघाने नांगी टाकली. पहिल्या डावात २४३ वर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली. ...
आफ्रिकेतील तांझानिया, केनिया आणि मोझांबिकमधून तूर डाळीची आयात सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांत तूरडाळीचे भाव घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तूरडाळीचा तुटवडा ११ दशलक्ष ...
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी मुंबईतून निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द करावा लागला ...
लोकमान्य टिळकांनी समाजाला स्वराज्याचा महामंत्र, स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सर्वसामान्यांमधील पौरुष्य जागे केले. समाजाचे अभिसरण, एकत्रीकरण ...