थरांचे विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथके कसून सराव करीत आहेत. त्यामुळे उत्सवातील अपघात टाळण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने विमा कंपनीकडे गोविंदांच्या विम्याबाबत विविध मागण्या ...
सांताक्रुझ येथे बुधवारी सायंकाळी गुलाम अहमद अब्बास अली शेख उर्फ बाबुभाई आणि नदीम खात्री या दोघांवर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करून झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत ...
आयुष्यभर पोलीस दलात काम करूनदेखील पोलिसांना निवृत्तीनंतर राहायला घर मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन काही पोलिसांनी एकत्र येत घाटकोपरमध्ये स्वत: इमारती बांधून ...
कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी ...
भ्रष्टाचारासंबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर संबंधित मंत्र्यांनी पुराव्यानिशी उत्तरे दिली आहेत. तरीही या पुराव्यांची तपासणी केली जाईल. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास ...
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी ...
मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री ...
राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून ...
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची ...
सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध वर्ग करण्यात आलेल्या संघाच्या कथित बदनामीबाबतच्या प्रकरणातील प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचेच वर्तन अनाकलनीय व अचंब्याचे वाटावे असे आहे. ...