पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत ...
कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी गेल्या दोन महिन्यांपासून संपले असून, यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा ...
माळीण दुर्घटनाग्रस्त ठिकाणी कोणी राहातेय, असे सांगितले तर विश्वासच बसणार नाही ; पण रामचंद्र रामा झांजरे यांचे कुटुंब आजही तेथे राहात आहे. ‘‘आमची चार कुटुंबे आहेत. ...
विद्यार्थिनींना होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराची ‘स्टिंग आॅपरेशनद्वारे’ सत्य उघड केल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवार व गुरुवारी प्रवेशाची आणखी ...
थरांचे विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथके कसून सराव करीत आहेत. त्यामुळे उत्सवातील अपघात टाळण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने विमा कंपनीकडे गोविंदांच्या विम्याबाबत विविध मागण्या ...
सांताक्रुझ येथे बुधवारी सायंकाळी गुलाम अहमद अब्बास अली शेख उर्फ बाबुभाई आणि नदीम खात्री या दोघांवर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करून झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत ...
आयुष्यभर पोलीस दलात काम करूनदेखील पोलिसांना निवृत्तीनंतर राहायला घर मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन काही पोलिसांनी एकत्र येत घाटकोपरमध्ये स्वत: इमारती बांधून ...
कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी ...
भ्रष्टाचारासंबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर संबंधित मंत्र्यांनी पुराव्यानिशी उत्तरे दिली आहेत. तरीही या पुराव्यांची तपासणी केली जाईल. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास ...