भ्रष्टाचारासंबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर संबंधित मंत्र्यांनी पुराव्यानिशी उत्तरे दिली आहेत. तरीही या पुराव्यांची तपासणी केली जाईल. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास ...
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी ...
मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री ...
राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून ...
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची ...
सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध वर्ग करण्यात आलेल्या संघाच्या कथित बदनामीबाबतच्या प्रकरणातील प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचेच वर्तन अनाकलनीय व अचंब्याचे वाटावे असे आहे. ...
भारतीय संविधानानुसार देशातील कायदे मंडळ (संसद) आणि कार्यपालिका (सरकार) आपलीे कर्तव्ये चोखपणे बजावतात वा नाही हे पाहाण्याची जबाबदारी न्यायपालिकेची आहे. त्या दृष्टीने ...
मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत. ...
हद्दवाढ होणे आवश्यक आहे, या मतावर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाम आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आमदारांचा ठाम विरोध आहे. ...
भारत-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उभय देशांत टी-२० मालिकेचे आयोजन करण्याविषयी चर्चा होणार आहे. ...