राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...
द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी हातात दारुच्या रिकाम्या बाटल्या घेऊन योगासने केली ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम स्थानकाजवळील विद्युत उप केंद्रातून चोरांनी १८ बॅटरी चोरील्या गेल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण लोकल सेवा कोलमडली. ...
इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेला एव्हान लाईफ सायन्सेसचा मुख्य संचालक मनोज जैन, राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली ...
ज्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध चार महिला वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षणार्र्थींनी गैरवर्तणुकीच्या तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यास सन्मानाने इच्छितस्थळी पुण्यात बदली ...
थोड्याशा पावसाचा फटका बसून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा रखडल्याने मुंबईकरांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक प्रवासी गाडीत व स्टेशनवर अडकून पडले ...
मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यासंदर्भात राज्य सरकार व म्हाडा आपापली जबाबदारी झटकत असल्याने उच्च न्यायालये सरकार व म्हाडाला चांगलेच धारेवर धरले. ...
बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि स्टार टी. व्ही. वर प्रदर्शित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात ‘सत्यमेव जयते’ या शब्दावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ...