पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी प्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांना पोलिसाला ...
देश परदेशात गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणाचे मूळ केंद्र ठरलेल्या सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील कामगारांसह संबंधितांची ठाणे पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली ...
विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढीकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. चलनवाढ आवाक्यात आणि स्थिर ठेवून रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला व विकासालाच हातभार लावत असते ...
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासात नव्याने कारवाई करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथील ...
चोरपावलाने महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सून सोमवारी मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्सूनचा अजून म्हणावा तसा जोर नसला तरी सरींवर सरी ...
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून वावरणाऱ्या मंडळींनी केलेली अभद्र युती जनतेने नाकारली. ...
संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण निवडणुकीत पॅनल उभे करणारा एक गावपुढारी यवतमाळातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे. ...