प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत ...
गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानुसार भारताने चीनच्या तीन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पत्रकारांना अशा पद्धतीने भारत सोडण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ असावी ...
आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे ...
उत्तर प्रदेशच्या कोणा दयाशंकरनामे भाजपाच्या पुढाऱ्याने, त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर चार वेळा निवडल्या गेलेल्या मायावतींची तुलना वारांगनेशी करावी आणि त्यांच्या एका सरकारात ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तो वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८३ कि.मी. लांबीचा व १६०० कोटी रुपयांचा ...