शासनाच्या निर्णयानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब सुरू करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमवारी या लॅबचे अनावरण करण्यात आले. ...
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते ...
गणेश मंडळांच्या कृत्रिम तलावाला विरोध लक्षात घेऊन आणि अवघ्या वीस दिवसात कृत्रिम तलावांची निर्मिती करणे अशक्य असल्याचे पाहून यंदा वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी ...
तालुक्यात धामणी ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलपाडा व खोरीपाडा हे पाडे येथे असून त्यांना वीज पुरवणारी महावितरण कासा येथे आहे. या पाटीलपाडा व खोरीपाडा दोन महिन्यांपासून ...
नातवंडांना गोष्टी सांगण्याच्या वयात शाळेची चाहूल लागलेल्या २८ आजीबाईंची शाळा मुरबाडच्या फांगणे गावात भरत आहे. उतरत्या वयाची चिंता न करता या सर्व आज्या आनंदाने शिक्षण घेत ...
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सायकलपटू म्हणून विनोद पुनामिया प्रसिद्ध आहेत. पण, एक लघुव्यावसायिक म्हणूनही त्यांचा दबदबा आहे. घरातील व्यावसायिक वातावरणाची चाकोरी मोडत ते काही ...
ठाण्यातील डॉ. अभिषेक सेन आणि डॉ. योगेश पाटील यांनी आजाराच्या निदानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. पेशाने डॉक्टर असतानाही राज्यातील ग्रामीण भागात फिरताना दिसलेले ...
घरातील सर्व दिवे लावले की, आज काय दिवाळी आहे, असे हमखास विचारले जाते. बिल केवढे येईल, तुम्हाला काय त्याचे, असे घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात. पण, भविष्यात सौरऊर्जेचा ...
दे शात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याचा वापर करणे हा सरकार आणि त्याची पोलीस यंत्रणा यांचा अधिकार आहे. तो आपल्या हाती घेणारी माणसे कायद्याचे राज्यच विस्कळीत ...
रिझर्व बँकेचे गव्हर्नर, रघुराम राजन सप्टेंबरमध्ये पायउतार होत आहेत. त्यांच्या अशा जाण्याच्या प्रक्रियेबाबत सामान्य भारतीय खूष नाहीत. बहुतेकांची सहानुभूती राजन साहेबांसोबत आहे. ...