आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र ...
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकेचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...
राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सिद्धदोष व कच्च्या कैद्यांना आवश्यक असणाऱ्या साधनांचा निकृष्ट पुरवठा केल्याप्रकरणी आठ मोठ्या व्यापारी कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही ...
दहावीपर्यंत शिकलेल्या एका शेतकऱ्याने कोल्हापूरचे वैभव असलेला ‘रंकाळा’ तलाव वाचविण्यासाठी सुरू केलेल्या लढाईला चांगले यश आले आहे. भोसलेवाडीतील सुनील कुंडलिक ...
भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काश्मीर प्रश्न सोडवणे हे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय दायित्व आहे, असे सांगत पाकिस्तानने भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. ...
देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला ...
जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी ...
बंदुकीने प्रश्न सुटणार नाही, असा संदेश हिंसाचाराच्या मार्गावर निघालेल्या काश्मीरच्या युवकांना व सुरक्षा यंत्रणांना देत काश्मीर व देशापुढील समस्या सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान ...