शेतक-यांचे पिक बाजारात येण्यास सुरूवात होताच शेतमालाचे भाव पडले आहेत. हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी दराने व्यापा-यांनी शेतमालाची खरेदी करून शेतक-यांची अक्षरशा लूट चालविली आहे. ...
वालंकणी फेस्ताच्या निमित्ताने विशेष रेलगाड्या सोडतानाच तिकीट 300 पटींनी वाढवून केंद्र सरकारने आपला जातीय अजेंडा पुढे रेटला असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला आहे. ...
येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. ...
निव्वळ बारशाला घुगऱ्या वाटल्यानं कोणी बाळाचे बाप होऊ शकत नाही, अशा शब्दांत जीएसटीवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपवर शरसंधाण केलं आहे. ...