मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला ...
बाबासाहेब गोपले यांच्या निधनाच्या बातमीची प्रसारमाध्यमांनी दखन न घेतल्याने सोमवारी संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. ...