मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा चार महिन्यानंतर पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत गुप्तधनाच्या ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अखंड जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर, आकाशात भिरभिरणारे भगवे ध्वज आणि शिवभक्तांचा जनसागर अशा उत्साही वातावरणात रविवारी रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवास प्रारंभ झाला. ...
आजवर जे झालं ते गंगेला मिळालं. दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताकही फुंकून प्यायला लागलोय. म्हणूनच सांगतोय, बाबांनो बोलताना जरा जपून बोला...जिभेवर नियंत्रण ठेवा ...
बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकीही न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली ...
नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. ...
अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे. ...
यापूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता रोकोच्या घटना घडल्या ...