नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. ...
अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे. ...
यापूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता रोकोच्या घटना घडल्या ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना खेळाडू, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह इतर काहींना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाने ...