देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे. ...
देशात आणीबाणी लागू करणे ही आपल्याकडून झालेली चूक होती हे इंदिरा गांधी यांनी मोठ्या मनाने कबुल केले आणि त्यामुळे त्यांची थोरवी आणखी वाढली. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा ...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २0१३मध्ये नरेंद्र मोदी सहारा उद्योग समूहाकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्याच दस्तावेजात काँग्रेस नेत्या ...