जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. ...
राज्यभरात होणाऱ्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे ...
दुरवस्थेत असलेला नागपूरचा शासकीय दूध प्रकल्प आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा सामंजस्य करार ...
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सव कालावधीत कमी गर्दीच्या वेळी भाविकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला ...
असे म्हटले जाते की, ‘छंद’ माणसाला कशासाठी जगायचं हे शिकवतात. अगदी याचप्रमाणे नाशिकच्या तरुण शास्त्रज्ञाने आपल्या छंदाला दूरदृष्टी देत इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी ...
कैद्यांना मतदानास असलेली बंदी उठविण्याची शक्यता अजमावण्यासाठी निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या समितीने यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मते मागवली आहेत. ...
अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदावरून ज्योती प्रसाद राजखोवा यांना हटविण्याचा मुद्दा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पटवून देण्याकामी गृहमंत्री राजनाथसिंह यांना चांगलेच कष्ट उपसावे लागले. ...