शेतात २४ तास राबून शेतकरी पिकाला पाणी देतो. मात्र, या शेतकऱ्यांच्या कांदयाला पाच पैसे किलोने भाव मिळतो, अशी खंत व्यक्त करताना जगातील सर्वात महान असलेल्या आपल्या जवान आणि किसानाना विसरू नका ...
मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले. ...