लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना सुमारे १५ दिवसांपासून शाळेत बसण्यास मनाई करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...
दामूनगरमध्ये आग लागण्याची ही चौथी घटना आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस असा येईल की घरी एकट्या असणाऱ्या लेकरा-बाळांचा मृत्यू पाहण्याची वेळ आमच्यावर येईल ...
शिवसेना युतीतून बाहेर पडल्याने आपल्या पदरात जादा जागा मिळण्याच्या आशा करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाचा भाजपाने ...
मुंबईत मराठी टक्का आता २२ टक्के राहिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेनेने इतर जाती-धर्माच्या नागरिकांना जवळ केले आहे. मराठी उमेदवारांबरोबर ...
गेल्या वर्षभरात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती वाढीस नेण्यासाठी काय प्रयत्न केले? अध्यक्षीय कालखंडात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरचा प्रवास कसा झाला? ...