काश्मिरात पुन्हा धुम्मस सुरू झाली आहे. पूर्वीच्याच मानसिकतेतून या प्रश्नावर उत्तर शोधणं कठीण आहे. दहशतवादाचं स्वरूप आता बदललं आहे. नवी ‘स्मार्ट’ पिढी कधी नव्हे एवढी कट्टरपंथी झाली आहे. ...
मध्यमवर्गाच्या नशिबी सापशिडीचा खेळ सतत होता. ही कटकट १९९१ च्या आर्थिक उदारीकरणाने जणू संपवूनच टाकली. बघताबघता या खेळातील साप अदृश्यच होत गेला. आता फक्त शिडी आणि अधिक उंच शिडी एवढेच जणू खेळाच्या पटलावर उरले आहे. कशाही सोंगट्या पडल्या तरी शिडीवरच चढणा ...
१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. ...