लातूर : सुरेश केतकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले़ त्यांच्यामुळे संघाची चळवळ गावागावांत पोहोचली़ आत्मीयतेच्या जोरावर कार्यकर्त्यांना ...
उस्मानाबाद : यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असून, पावसाळ्याची दोन महिने सरली आहेत़ मात्र, निम्मा पावसाळा सरला तरी मोठ्या पावसांअभावी जिल्ह्यातील प्रकल्पात ठणठणाट आहे़ ...
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद काँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली ...
आईवडिलांचा विरोध झुगारून एका प्रेमीयुगुलाने लग्नाचा निर्धार केला. त्यांचे मनोमिलन चिचाळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला. ...
जालना : सध्या जिल्ह्याला चांगले दिवस आले आहेत म्हणूनच पक्षीय मतभेद बाजूला सारुन जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करुन प्रत्येकाने जबाबदारी वाटून घ्यावी ...
जालना : गेल्या वर्षभरापासून महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे महामंडळ आपल्याकडेच रहावे, यासाठी शिवसेना व भाजपामध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे ...