‘वाण नाही पण गुण लागला’, ही म्हण रतन टाटा यांनी सपशेल खोटी ठरवली आहे. ‘जेआरडी टाटा’ आणि ‘रतन टाटा’ हे दोन परस्परांपेक्षा पूर्णपणे भिन्न वाण आहेत, हे उभ्या औद्योगिक ...
उत्तर प्रदेशातील २०१२ मधल्या निवडणूक काळात मी अखिलेश यादव यांच्या प्रचार दौऱ्यात सामील होतो. एके दिवशी सकाळी जिथे नाष्टापाणी आणि मुलाखतीच्या चित्रीकरणाची सोय ...
राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या लोकांच्या हाती राज्यपालपदाची जबाबदारी सुपूर्द करावी अथवा नाही, हा विषय प्रथमपासूनच वादग्रस्त असला तरी नियुक्ती करताना तसा ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार? ...
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय महापालिकांना उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करता येऊ नयेत; तसे झाल्यास संबंधितांकडून खर्च वसूल करावा, असे पत्र ...
गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे आदेश महाराष्ट्र राज्य ...