रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या आलिशान निवासी इमारतीच्या विरोधात केली गेलेली जनहित याचिका, हा न्यायालयाच्या वेळेचा ...
कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धूरखेडा), तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे २५० एकर सुपीक जमिनीवर टाकण्यात आलेले डम्पिंग यार्डचे ...
विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या ...
भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने ...
भाड्यापेक्षा १० रुपये जास्त घेतल्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये वाद होऊन याच वादानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणारी रिक्षा पलटल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ...
एसटीच्या चालक, वाहक व यांत्रिकी कामगारांचा असलेला गणवेश बदलण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेकडून एसटी कामगारांच्या ...
मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री करून लाखो रुपयांची कमाई केली जात असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ...
वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प ...