जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले. ...
उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका शाळेच्या प्रशासनाला विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. ...
फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा ...