थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टारंट गेल्या आठवड्यापासूनच ...
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अॅसिडिक अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील ...
तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन ...
विक्रमगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अलोंडे गावातील तरूणाने अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना २७ एप्रिलला घडली असून तिची वाडा पोलिसात आज नोंद करण्यात आली आहे. ...
१९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विक्रमगड तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मूलभूत सुविधेच्या अभावाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे महसूल ...
तालुक्यातील ९४ गाव-पाडयात सप्टेंबर ते जुलै या हंगामामध्ये सद्या उत्तम थंडी पडल्याने प्रत्येक झाडातून सात ते आठ लिटर ताडी मिळत असल्याने व तिला २५ रुपये लिटरचाभाव ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने भौगोलिक माहिती प्रणालीसाठी (जीआयएस) यापूर्वी ८० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर, मालमत्ता व पाणीव्यवस्था यांची भौगोलिक ...