जागांचा आकडा लक्षात घेता पहिली संधी शिवसेनेला मिळायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व जेष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले आहे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले ...
अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे ...