JDU News: बिहारमधील सत्ताधारी आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूच्या प्रदेश कार्यालयात झालेला बैठकीत मोठा वाद उफाळून आल्याचं वृत्त समोर येत आहे. ...
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ४ ते ५ हजार पोती उदडाची आवक झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६८ हजार पोती उडदाची आवक झाली आहे. ...
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...