मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली. ...
यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे ...
शिवसेना-भाजपाची कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहील आणि पुन्हा परिवहनच्या निवडणुकीत ते दिसून येईल ...
एरव्ही आंदोलनाचे इशारे देणाऱ्या नेत्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी-मस्तवालपणात वाढ झाली आहे. ...
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्र मांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत घेतली जात आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यानंतर आता प्रभाग क्रमांक- ११ मधून शिवसेनेनेदेखील निवडणुकीच्या कामकाजाबाबत आक्षेप घेतले आहेत ...
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापालिकेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ...
भाजपाचे वादग्रस्त राहिलेले आणि ज्यांच्यावर पक्षातीलच काही नगरसेवकांनी अविश्वास दाखवला होता ...
शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची सोमवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शाळा’ घेतली. ...