सध्या सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, ऊस तोडणी जोमाने सुरू आहे. अनेक कारखान्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीपोटी २८०० रुपयापर्यंत ऊसदर दिला आहे. ...
Dam Water Storage : राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५२.५ टक्के जलसाठा शिल्लक (Dam Water Level) आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ...
Divorce Rate Rise in Maharashtra: महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे... ...