‘गाडी ढळली, गाडीत जागा होते अडवून बसले, काही लांडगे नि काही मेंढरे, ओलांडत गेली गाडी कैक स्टेशने, नद्या, पहाड, जंगले, शिवारे, उजाड झालेली गावे नि वसलेली शहरे ही कविता वाचल्यानंतर ...
प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ...
मोदी सरकारने काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यावरून सुरू असलेला सावळागोंधळ आणखी तीन-चार आठवडे सुरू राहील ...
गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे, ...
देशात नोटांची चणचण भासत असल्याने, रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे जिवाची मुंबई करण्याऐवजी, निम्नमध्यम वर्गीय मुंबईकर सकाळपासूनच ...
खासदार निवडणूक प्रचाराच्या वेळी तालुक्यातील सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघावर टीका केल्याने ...