गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ‘अ’ गटात बडोद्याविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई केली. ...
दोन वेळा दुर्घटना झाल्याने शहरातील ओव्हरफ्लो झालेले राणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याने संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी अनेक कार्यक्रम होणार आहे. ...
अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील संबंधित शाळांमध्ये हजर करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सन्मानाने सहभागी करून घेतले ...
पिंजाळ नदीवरील वाळूउपसा बंद करावा, यासाठी पीक व मलवाडा ग्रामस्थांनी मोहीमच हाती घेतली होती. ...
तरुणाला अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. ...
ठाण्यातही या मोर्चाने गर्दीचा विक्रम मोडीत काढून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने हा मूक मोर्चा यशस्वी करून दाखवला. ...
कला हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे कुठल्याही कलेतून अभिव्यक्त होण्याला व त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आधी प्राधान्य दिले पाहिजे. ...
पत्नी व्यभिचारी जीवन जगते असा गंभीर आरोप पतीने एका प्रकरणात केला आहे. ...