सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमारनंतर झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ दया या कार्यक्रमात अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोल हजेरी लावणार आहेत. ...
गोरगरिब, सर्वसामान्य ज्यांना महागडे औषधोपचार व दवाखान्याची फी देणे परवडत नाही, अशांसाठी कोल्हापूर शहरातील कदमवाडी-भोसलेवाडी येथील डॉ. वैभव श्यामराव माळी हे जीवनदायी बनले आहेत. ...
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुदयावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे. ...
आपल्या देशात समान नागरी कायदा हा अतिशय वादग्रस्त विषय आहे. त्यामुळे समान नागरी कायद्यात सुधारणा करण्यासाठी लॉ कमिशननं थेट नागरिकांकडे सूचना मागितल्या आहेत. ...
मराठा समाजास सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात येत्या आठवड्यात अंतिम सुनावणी सुरू होत ...
सीमापार सर्जिकल स्ट्राइक्सवरून राजकीय जुगलबंदी पेटली असतानाच भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी ‘सेना दले बोलत नाहीत, मोहीम फत्ते करतात,’ अशा शब्दांत ...